मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; संविधानप्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
मुंबई: भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील निर्णायक क्षणाची आठवण करून देत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज “संविधान सन्मान महासभा” आयोजित करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले शेवटचे भाषण हे भारतीय लोकशाहीच्या मार्गक्रमणासाठी आधारस्तंभ मानले जाते. या भाषणात धर्मापेक्षा राष्ट्राला प्राधान्य समानता–स्वातंत्र्य–बंधुता या मूल्यांवर आधारित सामाजिक लोकशाहीची आवश्यकता आणि संविधानावरील … Read more