तिरंग्याच्या मध्यभागी अशोकचक्र; राष्ट्राला दिले समानता आणि प्रगतीचे प्रतीक!

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे २२ जुलै भारतीय राष्ट्रध्वजाच्या इतिहासातील २२ जुलै १९४७ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी संविधान सभेने भारतीय तिरंग्याला अधिकृत मान्यता दिली. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेले अशोकचक्र हे केवळ एक चिन्ह नसून ते न्याय, समानता, प्रगती आणि अखंड गतिमानतेचे प्रतीक मानले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रध्वजावर चरख्याचा समावेश होता. मात्र स्वतंत्र … Read more

अखेर पीपल्स एज्युकेशन सोसायटीला न्याय मिळाला ; धर्मादाय आयुक्तांचा ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने निकाल

मुंबई : पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा न्यायालयीन लढा यशस्वी झाला. या खटल्यासंदर्भात महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त (Charity Commissioner) यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे यांच्या बाजूने निकाल दिला असून, आता ते दोघेही पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) चे अधिकृत ट्रस्टी असतील. हा निकालामुळे PES ला न्याय मिळाला अशी चर्चा सुरू आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर पीपल्स एज्युकेशन … Read more

*इंदापुर मधील पळसदेव गावामधे धम्मयात्रा पदयात्रेचे आनंदात सहर्ष स्वागत

इंदापुर प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे  आवाज वंचित बहुजनांचा न्यूज.. भिमा कोरेगाव ते पंढरपुर १२ जुलै ते २३ जुलै २०२६ पुज्यनिय भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खु संघ यांच्या नेतृत्वाखाली पायी चालु असलेल्या पदयात्रेसाठी मोठ्या संखेने बौध्द् धम्म बांधव हे मोठ्या संखेने धम्मयात्रेमधे सहभाघी असुन गेल्या अनेक वर्षापासुन सुरु आसलेल्या पदयात्रेसाठी जनतेचा उस्पुर्त प्रतिसाद मिळताना दिसुन येत आहे … Read more

१८ जुलै १९२७ : महिलांच्या मुक्तीसाठी बाबासाहेबांचा क्रांतिकारी लढा

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे   भारतीय समाजव्यवस्थेत महिलांना समान अधिकार, शिक्षण आणि सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते. १८ जुलै १९२७ च्या काळात बाबासाहेबांनी महिलांना सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे, शिक्षण घेण्याचे आणि स्वाभिमानाने जगण्याचे आवाहन केले होते. त्या काळी महिलांना शिक्षण, मालमत्तेचा हक्क, रोजगाराच्या संधी आणि … Read more

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाची देशभरात चर्चा असून आज या आंदोलनाचा १९ वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जंतर-मंतर येथे जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपर लीक प्रकरणासह विविध … Read more

निजाम कालीन हैदराबाद दस्तावेज नोंदी व शासकीय निकषानुसार सेवलीला अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी द्या -दिपक डोके मराठवाडा उपाध्यक्ष* ‌. *सेवलीत वंचित बहुजन आघाडीचे अप्पर तहसील प्रकरणी निदर्शने आंदोलन

जालना प्रतिनिधी ; प्रदीप जाधव जालना : जिल्ह्यातील सेवली सर्वाधिक लोकसंख्या व फार मोठी बाजारपेठ व दळण वळण असलेले मोठे गांव आहे म्हणून शासकीय निकषानुसार व निजाम कालीन हैद्राबाद दस्तावेज नोंदी नुसार सेवलीला अप्पर तहसील मंजूर करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सेवली येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोर दिनांक १४ जुलै २०२६ रोजी … Read more

हमीद इस्माईल तडवी यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटनेच्या महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयकपदी नियुक्ती

IHRPDA कडून अधिकृत ओळखपत्र प्रदान; मानवता, शांती, न्याय आणि समानतेच्या कार्याला मिळणार बळ  देगलूर : सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि शांततेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटना (IHRPDA) ने हमीद इस्माईल तडवी यांची महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयक म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. संघटनेकडून त्यांना अधिकृत ओळखपत्र (ID) प्रदान करण्यात आले असून, राज्यभर संघटनेच्या … Read more

चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन; प्रदूषण नियंत्रण व स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगाराची मागणी

  अहमदनगर | प्रतिनिधी दिनांक : १० जुलै २०२६ चितळी :राहाता तालुक्यातील चितळी येथील सत्त्यम डिस्टिलरीज समोर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विविध जनहिताच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. औद्योगिक प्रदूषण रोखणे, स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार देणे तसेच पर्यावरणीय व सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 1.हे आंदोलन वंचित बहुजन … Read more

दोषींवर गुन्हे दाखल करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – वंचित बहुजन आघाडीचा इशारा

  अहमदनगर | प्रतिनिधी सुनिल वाघमारे अहमदनगर : ९ जुलै २०२६ राहाता तालुक्यातील मौजे पिंपळस येथील महावितरण विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत, संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यासंदर्भात जिल्हा संघटक दिपक (बाबू) कसबे यांच्या नेतृत्वाखाली … Read more

राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

  पिंपरी-चिंचवड : “राज्यात विरोधी पक्ष जिवंत आहे असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही, विरोधी पक्ष सध्या मृत अवस्थेत आहे,” अशा घणाघाती शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.   मोशी येथील … Read more

error: Content is protected !!