दलित वस्तीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीच्या मागणीसाठी गुंजथडीत उपोषण; दोन दिवसांपासून ग्रामस्थांचे आंदोलन सुरू

  गुंजथडी, ता. माजलगाव, जि. बीड | दि. ७ ऑगस्ट २०२६ गुंजथडी (ता. माजलगाव) येथील दलित वस्तीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचे आंदोलन सुरू केले असून, मागील दोन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिक उपोषणास बसले आहेत. या आंदोलनात अनेक तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांचा सहभाग दिसून येत आहे.   उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गावातील … Read more

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

नांदेड, दि. २२ जुलै : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.   या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधर महाजन (दक्षिण) व प्रा. … Read more

संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका चर्चेत.

ठाणे प्रतिनिधी:- माया खिल्लारे  २० जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच संविधानिक मूल्ये, लोकशाही हक्क आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन केल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक, आंबेडकरी आणि संविधानवादी संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. … Read more

घोडजच्या युवकाच्या सामाजिक कार्याला राज्यस्तरीय दाद; रूपेश कांबळेंना ‘राजर्षी शाहू समाज भूषण’ सन्मान..

कंधार :ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तनाची मशाल हाती घेऊन संविधानिक मूल्यांचा प्रचार, वंचितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज आणि युवकांमध्ये सामाजिक भान जागविण्याचे कार्य करणारे घोडज (ता. कंधार) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रूपेश कांबळे यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार–२०२६’ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन नांदेड येथे झालेल्या सोहळ्यात अण्णा … Read more

चित्रकार संजय पुनेकर यांचे नेदरलँड्समधील Huntenkunst 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

नवी दिल्ली येथील प्रख्यात समकालीन चित्रकार **संजय पुनेकर** यांनी 29 ते 31 मे 2026 दरम्यान नेदरलँड्समधील उल्फ्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कला महोत्सव **Huntenkunst 2026** मध्ये भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. Huntenkunst हा युरोपमधील एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कला महोत्सव असून जगभरातील निवडक कलाकारांना या प्रदर्शनासाठी आमंत्रित केले जाते. कलाकारांची निवड विशेष निवड प्रक्रियेद्वारे केली … Read more

जन आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी सहभागी व्हावे – बौध्दाचार्य मनोज जमदाडे.

प्रतिनिधी, धम्मानंद कांबळे  लोहा :जायकवाडी वसाहत येथील पंचरंगी ध्वज काढल्या प्रकरणी २३ जुन रोजीच्या तहसिल कार्यालयावरील वंचित बहुजन आघाडीच्या जन आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आयु. मनोज जमदाडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.   शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहती मध्ये मागील ३० वर्षा पासुन असलेला पंचरंगी ध्वज व विश्वशांती … Read more

*20 जून 1946 : एका महाविद्यालयाच्या स्थापनेने बदलले लाखो आयुष्यांचे भविष्य

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  20 जून 1946 हा दिवस भारतीय शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना करून शिक्षणापासून वंचित असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली. स्वातंत्र्यपूर्व काळात उच्च शिक्षण हे समाजातील मोजक्याच घटकांपुरते मर्यादित होते. मात्र, शिक्षण हेच सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचे प्रभावी … Read more

ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या ‘मिलिंद महाविद्यालया’चा स्थापना दिन; बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीला मानवंदना

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,” हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार प्रत्यक्षात उतरवणाऱ्या मिलिंद महाविद्यालयाचा स्थापना दिन आज उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. समाजातील दलित, शोषित, वंचित आणि उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी उभारलेल्या या शैक्षणिक मंदिराने हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला … Read more

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, नीट परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती.  मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून … Read more

शेळगाव येथील निळकंठ आनंदराव गुडपळे’ यांची महसूल सहाय्यक पदी निवड 

  माहेमूद पिंजारी  तालुका प्रतिनिधी देगलूर  देगलूर : देगलूर तालुक्यातील शेळगाव नरसिंह येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा निळकंठ आनंदराव गुडफळे यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे या निवडीमुळे शेळगाव गावात आनंदीचे वातावरण असून गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व सामान्य युवा वर्गाकडून त्यांचा अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे निळकंठ यांचा शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत गावातीलच जिल्हा … Read more

error: Content is protected !!