बाबीर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी: सागरभाऊ लोंढे  आवाज वंचित बहुजनांचा न्यूज.. रुई ता. इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा संपन्न झाली   यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपले अनुभव विशद केले. यामध्ये आरोही पांढरमिसे, स्वरा पांढरमिसे, जानवी अवघडे, स्वरा खंडोजी खरात, यश अजिनाथ मारकड, तेजल रामदास लवटे, जोया मुलाणी, श्रावणी पांढरमिसे, योगिता … Read more

बाबीर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश

प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे आवाज वंचित बहुजनांचा इंदापुर :रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयाचा इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत 58 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी 51 विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल काल दिनांक 27 जुलै रोजी विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील रुई गावचे पोलीस पाटील अजितसिंह … Read more

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

नांदेड, दि. २२ जुलै : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.   या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधर महाजन (दक्षिण) व प्रा. … Read more

संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका चर्चेत.

ठाणे प्रतिनिधी:- माया खिल्लारे  २० जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच संविधानिक मूल्ये, लोकशाही हक्क आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन केल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक, आंबेडकरी आणि संविधानवादी संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. … Read more

प्रतिनिधी सागर लोंढे  ता. इंदापूर रुई : कर्मवीर शिक्षण संस्था रुई संचलित श्री बाबीर विद्यालयातील गुणवत्ता यादीमध्ये एकूण पाच विद्यार्थी आले आहेत यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी खालील प्रमाणे 1. श्रावणी दादा पुणेकर-210 2. आदित्य हनुमंत बोराटे-208 3. स्नेहल सोमनाथ थोरात-202 4. श्रेयश … Read more

बाबीर विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा.

इंदापुर प्रतिनिधी- सागर लोंढे   रुई तालुका इंदापूर येथील श्री. बाबीर विद्यालयात येथे आज 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. बाबीर विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक श्री. जगन्नाथ पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षक तसेच शिक्षिका व कर्मचारी यांना योगा बद्दल माहिती दिली. यावेळी विद्यालयातील शारीरिक शिक्षक आप्पासो डोंबाळे यांनी योगासनाचे … Read more

*20 जून 1946 : एका महाविद्यालयाच्या स्थापनेने बदलले लाखो आयुष्यांचे भविष्य

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  20 जून 1946 हा दिवस भारतीय शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना करून शिक्षणापासून वंचित असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली. स्वातंत्र्यपूर्व काळात उच्च शिक्षण हे समाजातील मोजक्याच घटकांपुरते मर्यादित होते. मात्र, शिक्षण हेच सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचे प्रभावी … Read more

परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करून तिच्याकडील सर्व परीक्षांची जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सोपविण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात “विद्यार्थी … Read more

बाबीर विद्यालयात बैलगाडीतून वाजत गाजत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत,,

प्रतिनिधी : सागर लोंढे   रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026 /27 या नवीन वर्षांमध्ये इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना रुरुई गावचे अंकुश पाटील यांच्या बैलगाडीत वाजत गाजत हलगीच्या व लेझीमच्या तालावर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके व गुलाब पुष्प,चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत … Read more

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा मंत्रालयावर ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर धडक देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, नीट परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती.  मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून … Read more

error: Content is protected !!