शेळगाव येथील निळकंठ आनंदराव गुडपळे’ यांची महसूल सहाय्यक पदी निवड 

  माहेमूद पिंजारी  तालुका प्रतिनिधी देगलूर  देगलूर : देगलूर तालुक्यातील शेळगाव नरसिंह येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा निळकंठ आनंदराव गुडफळे यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे या निवडीमुळे शेळगाव गावात आनंदीचे वातावरण असून गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व सामान्य युवा वर्गाकडून त्यांचा अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे निळकंठ यांचा शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत गावातीलच जिल्हा … Read more

शिरड शहापूरमध्ये भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाचा इशारा

  ​हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर लूट आणि विविध घोटाळ्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. ​प्रमुख समस्या आणि आरोप: ​व्यापाऱ्यांकडून लूट: शिरड शहापूर येथील ‘कोचा’ (मदर टरमेरिक) … Read more

शेतकऱ्यांनी शेतीचा खर्च कमी करून शेतातील उत्पादन वाढ करावी -विज्ञान संत . श्री अंकुश पाटील.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चाचे प्रमाण कमी करावे व जमिनीची सुपीकता वाढवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विज्ञान संत श्री अंकुश पाटील यांनी बारूळ तालुका कंधार येथे दिनांक 14 रोजी आयोजित” विज्ञान संत श्री अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा व अनुभव कथन शेतकरी मेळाव्यात” मार्गदर्शन करताना … Read more

जालना जिल्ह्यातील उमरी गावात मार्गशीर्ष पौर्णिमा उत्साहात साजरी

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना : तालुका जालना येथील उमरी गावामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमाला पूजनीय भिक्खु रेवत, पूजनीय भिक्खु सत्यबोधी तसेच त्रिपुरा येथील पूजनीय भिक्खु धम्मसेना हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस दीप, … Read more

बाजीउम्रद गावात बिबट्याचे पुनरागमन — गाईचे वासरू ठार

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव  ता.जि. जालना :  बाजीउम्रद गावामध्ये आज सकाळी सुमारास ६ वाजता घडलेल्या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शेतकरी कृष्णा पडूळ यांच्या गाईचे वासरू घराशेजारील गोठ्यामागील बाजूस बांधलेले असताना बिबट्याने अचानक हल्ला करून वासरू उचलून नेले व ठार केले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकत्र येत परिसराची पाहणी केली. वासरूचे … Read more

परतूरमध्ये बिपट्याचा संशय ; तडस ने गोठ्यात गायच्या पिलावर हल्ला केल्याची वनविभागाची खात्री

परतूर (प्रतिनिधी) : दिपक नाटभजन परतूर तालुक्यातील शेवगा परिसरात बिपट्या फिरत असल्याच्या चर्चांमुळे निर्माण झालेला भीतीचा माहोल अखेर निवळला आहे. माननीय तहसीलदार परतूर श्री. जाधव यांच्या माहितीवरून वनविभागाने तत्काळ तपास सुरू केला. गुरुवार, दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता वनरक्षक एम. एम. डब्ल्यू. सय्यद (काजी सर) आणि टी. आर. सय्यद यांनी घटनास्थळी भेट … Read more

शेवगा (ता. परतूर) गावात बिबट्याचा वावर; वन विभागाने दिली सुरक्षा व सतर्कतेची माहिती

    ता. परतूर प्रतिनिधी – दिपक नाटभजन परतूर तालुक्यातील शेवगा परिसरात बिबट्याच्या हालचाली असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने तात्काळ पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधून आवश्यक सुरक्षाविषयक सूचना दिल्या.   २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता सुधाकर धुमाळ यांना संजय शिवाजी धुमाळ यांच्या गट क्र. २१८ मधील शेतात बिबट्या दिसला आणि लागेल परतूर वन … Read more

डोंगराळे गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

नाशिक : डोंगराळे गावात अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबीयांशी बाळासाहेब आंबेडकरांनी फोनवर संवाद साधून सांत्वन केले. गावात काही दिवसांपूर्वी एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने मालेगावातील डोंगराळे येथील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन वंचित … Read more

जालना जिल्हा – बाजी उम्रद परिसरात बिबट्याची वावराची दहशत

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना जिल्ह्यातील बाजी उम्रद परिसरात बिबट्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावाच्या हद्दीत बिबट्या फिरताना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ परिसराला भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनावश्यक गर्दी टाळण्याचे, रात्री बाहेर … Read more

“संविधान सम्मान महासभा” — २५ नोव्हेंबर रोजी दादर येथे भव्य आयोजन

प्रतिनिधी : प्रदीप जाधव मुंबई  : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “संविधान सम्मान महासभा” चे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या महासभेचे आयोजन मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर (मुंबई) येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर करणार आहेत. त्यांनी सर्व संविधानप्रेमी, फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि … Read more

error: Content is protected !!