समता सैनिक दल भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड | प्रतिनिधी : प्रकाश गवारे भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा नांदेड-उत्तर यांच्या वतीने समता सैनिक दल भरतीपूर्व नावनोंदणी व एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी मातोश्री रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला युवक-युवतींसह महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून … Read more

नागपुरात 23 मार्चला संविधान बचावासाठी भव्य मोर्चा; Prakash Ambedkar यांचे नेतृत्व

परतूर प्रतिनिधी :दिपक नाटभजन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संरक्षण आणि देशातील संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी २३ मार्च रोजी नागपूर येथे मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा मोर्चा Prakash Ambedkar यांच्या नेतृत्वाखाली काढला जाणार असून तो Rashtriya Swayamsevak Sangh (आरएसएस) च्या नागपूर येथील कार्यालयाकडे नेण्यात येणार आहे. या मोर्चाच्या … Read more

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अमर साबळे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेडच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी साबळे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य … Read more

गाढेगव्हाण अतिक्रमण प्रकरणातील गावगुंड व सहायक पोलिस निरीक्षक श्री कैलास भारती यांच्यावर कार्यवाही करा- वंचित बहुजन आघाडीची मागणी

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना: जाफ्राराबाद तालुक्यातील गाढेगव्हाण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोरील आंबेडकरी समाजाच्या ताब्यातील जागेवर अतिक्रमण करून दोन समाजात गावातील गावगुंड जातीय तेढ निर्माण करीत आहेत.यासंदर्भात टेंभुर्णी पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री . कैलास भारती यांनी तक्रार न घेतल्यामुळे जालना येथील पोलिस अधीक्षक कार्यालयची गावकऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकऱ्यांनी … Read more

समतेच्या लढ्यासाठी उभे राहिलेले बळ – 13 मार्च 1927 रोजी समता सैनिक दल ची ऐतिहासिक स्थापना*

ठाणे प्रतिनिधी – माया खिल्लारे भारतीय समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने 13 मार्च 1927 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने समता सैनिक दल या संघटनेची स्थापना करण्यात आली. सामाजिक विषमता, जातीय अत्याचार आणि अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्यासाठी या दलाची निर्मिती करण्यात आली होती. त्या काळात बहुजन समाजावर होणारे अन्याय, अत्याचार आणि … Read more

धर्मासाठी मृत्यू पत्करला पण झुकले नाहीत – छत्रपती संभाजी महाराजांचा ११ मार्च बलिदान दिवस स्वाभिमानाची ज्वाला पेटवणारा

ठाणे प्रतिनिधी – माया खिल्लारे ११ मार्च हा दिवस मराठा इतिहासातील सर्वात वेदनादायी आणि तितकाच अभिमानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रम, विद्वत्ता आणि अदम्य धैर्याचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या संभाजी महाराजांनी लहानपणापासूनच … Read more

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

भारतीय समाजातील स्त्रीशिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या Savitribai Phule यांच्या स्मृतीदिनानिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात आले. समाजातील स्त्रिया, शोषित आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.   त्या काळात समाजातील प्रचंड विरोध, टीका आणि अडथळ्यांना न जुमानता सावित्रीबाई फुले यांनी आपले कार्य शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवले. ज्या काळात माणसाला … Read more

जालन्यात अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने होळी करून प्रतिमेचे केले दहन

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव जालना: भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंठा बायपास रोड अंबड चौफुली जालना येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अमर साबळे यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला. २ मार्च रोजी मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” … Read more

“महिलांच्या स्वातंत्र्याचा पाया रचणारे महामानव – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री हक्कांसाठी ऐतिहासिक योगदान”

ठाणे प्रतिनिधी – माया खिल्लारे  आज ८ मार्च हा दिवस जगभरात International Women’s Day म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या समान हक्क, सन्मान आणि स्वातंत्र्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भारतात महिलांच्या हक्कांसाठी सर्वात मोठे आणि क्रांतिकारी कार्य जर कोणी केले असेल तर ते म्हणजे Dr. B. R. Ambedkar. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना समान … Read more

बारूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानास बारूळ मंडळातील जनतेचा मोठा प्रतिसाद

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर.  बारूळ :महसूल विभागाच्या विविध सेवा व नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालय कंधार तर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत महसूल विभागाचे विधी योजना व सेवा नागरिकांना एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. सदर शिबिर महादेव मंदिर बारूळ येथे मंडळाचे … Read more

error: Content is protected !!