तिरंग्याच्या मध्यभागी अशोकचक्र; राष्ट्राला दिले समानता आणि प्रगतीचे प्रतीक!
ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे २२ जुलै भारतीय राष्ट्रध्वजाच्या इतिहासातील २२ जुलै १९४७ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी संविधान सभेने भारतीय तिरंग्याला अधिकृत मान्यता दिली. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेले अशोकचक्र हे केवळ एक चिन्ह नसून ते न्याय, समानता, प्रगती आणि अखंड गतिमानतेचे प्रतीक मानले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रध्वजावर चरख्याचा समावेश होता. मात्र स्वतंत्र … Read more