३ एप्रिलचा काळा दिवस! रायगड किल्ला थरथरला—स्वराज्याचा सूर्य छत्रपती शिवाजी महाराज मावळला!

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  महाराष्ट्राच्या इतिहासात ३ एप्रिल हा दिवस अत्यंत वेदनादायी आणि भावनिक म्हणून ओळखला जातो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी इ.स. १६८० रोजी रायगड किल्ल्यावर अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण स्वराज्यावर शोककळा पसरली. रायगड हा किल्ला केवळ दगडांचा नव्हे, तर स्वराज्याच्या वैभवाचा आणि संघर्षाचा साक्षीदार होता. इ.स. १६७४ मध्ये याच … Read more

३ एप्रिलचा इतिहास: ‘बहिष्कृत भारत’ — अन्यायाविरुद्ध पेटलेला शब्दांचा ज्वालामुखी!

  ठाणे प्रतिनिधी : माया खिल्लारे   ३ एप्रिल हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा आणि क्रांतिकारी दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’ या निर्भीड वृत्तपत्राची सुरुवात केली. समाजातील अन्याय, विषमता आणि अस्पृश्यतेच्या अंधाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे वृत्तपत्र एक प्रभावी माध्यम ठरले.   त्या काळात बहिष्कृत समाजावर होणाऱ्या अत्याचारांची … Read more

सम्राट अशोक जयंती: युद्धातून शांततेकडे प्रवास करणाऱ्या महान सम्राटाला अभिवादन”*

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे आज देशभरात महान मौर्य सम्राट सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात येत आहे. मानवतेचा संदेश देणारे, अहिंसा आणि समतेचे तत्त्व जगाला शिकवणारे अशोक हे भारतीय इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व मानले जातात. इ.स.पूर्व 304 मध्ये जन्मलेल्या अशोकांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार संपूर्ण भारतीय उपखंडात केला. ते चंद्रगुप्त मौर्य … Read more

महाड चवदार तळे येथे भीम अनुयायांच्या स्वागतासाठी भव्य समारंभ; रिपब्लिकन सेना चे नेते आनंदराज आंबेडकर उपस्थित

महाड (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या वतीने महाड येथील ऐतिहासिक क्रांतीभूमी चवदार तळे येथे बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांच्या स्वागतार्थ भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले. या स्वागत समारंभास रिपब्लिकन सेना चे नेते आनंदराज आंबेडकर यांनी भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण व प्रेरणादायी … Read more

ऐतिहासिक स्मरणदिन माणगाव परिषद: दलित चळवळीचा टर्निंग पॉईंट

| ऐतिहासिक स्मरणदिन | माणगाव परिषद: दलित चळवळीचा टर्निंग पॉईंट माणगाव (कोल्हापूर) – २१ व २२ मार्च १९२० रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या उपस्थितीत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अस्पृश्यांची परिषद’ पार पडली. ही परिषद दलित चळवळीतील एक ऐतिहासिक टप्पा मानली जाते.   या परिषदेत प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि … Read more

error: Content is protected !!