पूर्णा येथे २३ वी बौद्ध धम्म परिषद; कोरियातील आंतरराष्ट्रीय भिक्षू व उपासकांची ऐतिहासिक उपस्थिती

प्रतिनिधी : प्रकाश गवारे बुद्ध विहार समिती, पूर्णा (रजि.) यांच्या वतीने २३ वी बौद्ध धम्म परिषद भव्य व ऐतिहासिक स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद स्मृतिशेष भदन्त उपाली थेरो यांच्या ४३ व्या स्मृतिदिनानिमित्त तसेच त्यांच्या चैत्याच्या उद्घाटनप्रसंगी संपन्न होणार असून, हा सोहळा बौद्ध धम्म चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.     ही … Read more

ता. जि. जालना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थार येथे ‘आनंद नगरी’ उपक्रम उत्साहात

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव थार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘आनंद नगरी’ या उपक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच आनंददायी शिक्षणाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विविध प्रकारचे चविष्ट व मनसोक्त खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. आनंद घेता-घेता, आनंदी राहून मनसोक्त खाण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. शैक्षणिक … Read more

सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

. मुंबई : अजित पवारांच्या पश्चात राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाला मिळणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.   राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी झाल्याची भावना निर्माण झाली … Read more

UGC नियम की मनुस्मृती? आंबेडकरांचे सर्वोच्च न्यायालयाला ५ प्रश्न!

मुंबई : देशात सध्या UGC कायद्यावरून वातावरण चांगलेच तापले असून, या कायद्याच्या अंमलबजावणीवरून समाजात दोन तट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये होणारा जातीय छळ आणि अत्याचाराला लगाम घालण्यासाठी हा कायदा आणला गेला असला, तरी या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.   भारतीय राज्यघटनेचे मूलभूत स्तंभ असलेले सामाजिक न्याय आणि समतेचे तत्त्व सर्वोच्च … Read more

“बाबासाहेबांच्या लेखणीतून जन्मलेला ‘मूकनायक’ : १०६ वर्षांचा संघर्षशील प्रवास”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या वेदना, दुःख आणि विद्रोह व्यक्त करण्यासाठी १९२० साली मराठी भाषेतील ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायकचा पहिला अंक प्रकाशित झाला. आज त्या ऐतिहासिक क्षणाला १०६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. मूकनायकच्या पहिल्या अंकातील ‘मनोगत’ हा अग्रलेख स्वतः बाबासाहेबांनी लिहिला होता आणि पुढील … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित तालुका पदाधिकाऱ्यांचा विविद्द ठिकाणी गौरवी सत्कार..

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीयअध्यक्ष “श्रद्धेय” ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे आदेशान्वये श्रीरामपूर तालुक्यासाठी नविन कमेटी गठीत करण्यात आली. या कामी प्रदेशमहासचिव प्रा. किसन चव्हाणसर, प्रदेशउपाध्यक्षा तथा निरीक्षक दिशाताई शेख, जि.अध्यक्ष संतोष चोळके, जि.महासचिव मधुकर साळवे, आणि जिल्हा कमेटीने हा निर्णय घेतला. सदर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा येथोचित सत्कार टिळकनगर / रांजणखोल पंचक्रोशीच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने लूंबिनी … Read more

जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख

परभणी: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडू एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये … Read more

श्री महादेव लिंग व नंदी प्राणप्रतिष्ठा निमित्त बारूळ येथे शिवपुराण कथेचे आज पासून सुरुवात 

 नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर.    शेकडो वर्षापासून बारूळ येथे पूजिले जाणारे आणि भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या बारूळ येथील जागृत देवस्थान सिंहासनावरील श्री महादेव लिंगाची पुनर्रप्राणप्रतिष्ठा व भव्य दिव्य नंदीच्या लोकार्पणाचा पावन सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. गावाच्या कानाकोपऱ्यात हर हर महादेवच्या जयघोषात श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा अनुपम संगम अनुभवायला मिळणार आहे. या … Read more

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर!

  बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय लोकनेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.   या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, पुढील तीन दिवस राजकीय … Read more

महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे; वंचित आघाडीकडून जाहीर निषेध

नांदेड : नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार आंदोलन राज्यभरात करण्यात येत आहे. नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यासाठी धडक आंदोलन करण्यात येत आहे. आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. हेडगेवार चौक परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत गिरीश महाजन यांच्या कृतीचा निषेध नोंदवला. … Read more

error: Content is protected !!