हरेगाव जलजीवन मिशन प्रकरणावरून संघर्ष तीव्र

कारवाई न झाल्यास ३ ऑगस्टपासून पालकमंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा विशेष प्रतिनिधी  अहमदनगर | सुनिल वाघमारे    हरेगाव : हरेगाव येथील जलजीवन मिशन योजनेतील कथित गैरव्यवहार, कामांचा निकृष्ट दर्जा आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी करण्यात आलेल्या तक्रारीवर प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष डॉ. गौतम … Read more

श्रीरामपूर हत्या प्रकरण : ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी दुबैय्या परिवाराशी साधला संवाद, न्यायासाठी लढण्याची हमी

श्रीरामपूर :-श्रीरामपूर शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल लक्ष्मी नारायण पॅलेसचे मालक आकाश शेखर दुबैय्या यांची त्यांच्याच हॉटेलमध्ये झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर व्यापारी वर्गाने सलग चार ते पाच दिवस श्रीरामपूर बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला तसेच शहरातील वाढत्या गुंडगिरीवर कठोर कारवाई करून श्रीरामपूर दहशतमुक्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली असून.   … Read more

चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन; प्रदूषण नियंत्रण व स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगाराची मागणी

  अहमदनगर | प्रतिनिधी दिनांक : १० जुलै २०२६ चितळी :राहाता तालुक्यातील चितळी येथील सत्त्यम डिस्टिलरीज समोर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विविध जनहिताच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. औद्योगिक प्रदूषण रोखणे, स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार देणे तसेच पर्यावरणीय व सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 1.हे आंदोलन वंचित बहुजन … Read more

दोषींवर गुन्हे दाखल करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – वंचित बहुजन आघाडीचा इशारा

  अहमदनगर | प्रतिनिधी सुनिल वाघमारे अहमदनगर : ९ जुलै २०२६ राहाता तालुक्यातील मौजे पिंपळस येथील महावितरण विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत, संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यासंदर्भात जिल्हा संघटक दिपक (बाबू) कसबे यांच्या नेतृत्वाखाली … Read more

कोपरगावात वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न; शेकडो महिला-पुरुषांचा पक्षात प्रवेश

    अहमदनगर | प्रतिनिधी : सुनिल वाघमारे दिनांक : २ जुलै २०२६ रोजी कोपरगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनसंवाद मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन कोपरगाव तालुक्यातील शेकडो महिला, पुरुष व युवकांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमामुळे … Read more

रांजणखोल ग्रामपंचायतीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी !

रांजणखोल ग्रामपंचायतीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी !

लवकरच प्रकरण राज्यस्तरीय वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडे जाणार.   अहमदनगर :- सुनिल वाघमारे  राहाता तालुक्यातील रांजणखोल ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात विविध शासकीय योजनांमधून प्राप्त झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा विनियोग, विकासकामांची गुणवत्ता, आर्थिक व्यवहार, कामांच्या मंजुरी व अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता असल्याचा संशय व्यक्त होत असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात … Read more

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

अहिल्यानगर : भटके-विमुक्त व आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे तहसीलदार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तसेच समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकीत भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने उमाताई जाधव, संतोष भोसले यांच्यासह … Read more

चितळी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा भंडाफोड; दलित वस्ती निधीसह विविध योजनांच्या चौकशीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

दलित वस्ती निधीच्या कथित गैरवापरापासून ग्रामनिधी, आरोग्य, शाळा व अंगणवाडीतील अनियमिततेपर्यंत सखोल चौकशीची मागणी; कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा   अहमदनगर प्रतिनिधी :- सुनिल वाघमारे    राहाता तालुक्यातील चितळी ग्रामपंचायतीमध्ये नवबौद्ध व अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी मंजूर करण्यात आलेल्या दलित वस्ती निधीचा कथित गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. यासोबतच … Read more

गावाच्या मातीतील लेकराची जिद्द; संघर्षातून चि. स्वराज मोहनने कोरले यशाचे लेणे.. ग्रामीण भागातून यशाची उंच झेप: जिद्द, परिश्रम आणि यशाचा अभिमान

ग्रामीण भागातून यशाची उंच झेप: जिद्द, परिश्रम आणि यशाचा अभिमान अहमदनगर प्रतिनिधी सुनिल वाघमारे १४ मे श्रीरामपूर / माळेवाडी ग्रामीण भागातील अनेक अडचणी आणि मर्यादांवर मात करत, जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, हे माळेवाडीतील सुपुत्राने सिद्ध केले आहे. इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८८.८०% गुण मिळवून, कै. रघुनाथ कृष्णाजी पाटील औताडे विद्यालय, माळेवाडी. येथे द्वितीय … Read more

स्वाभिमान दिन’ उत्साहात; श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेनचे वाटप.

अहमदनगर (१० मे) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘स्वाभिमान दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टिळकनगर येथील फुले-आंबेडकरनगर परिसरात सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्र … Read more

error: Content is protected !!