*१ एप्रिल विशेष “द प्रॉब्लेम ऑफ रुपी” : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक अर्थचिंतनाची क्रांती*

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  भारताच्या आर्थिक इतिहासात १ एप्रिल हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भारताचे महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या *“The Problem of the Rupee”* या ग्रंथाची विशेष आठवण केली जाते.  ग्रंथाची पार्श्वभूमी “द प्रॉब्लेम ऑफ रुपी” हा ग्रंथ 1923 साली प्रकाशित झाला. त्या काळात … Read more

महाडचा चवदार तळे सत्याग्रह : समानतेसाठीचा ऐतिहासिक लढा*

ठाणे प्रतिनिधी – माया खिल्लारे महाड (रायगड) | 20 मार्च 20 मार्च 1927 हा दिवस भारतीय सामाजिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह’ पार पडला. हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी आणि समानतेसाठी उभारलेला निर्णायक लढा होता. महाड येथील चवदार … Read more

पेट्रोल/डिझेल तुटवडा व दरवाढीबाबत पसरत असलेल्या अफवांबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड, ४ मार्च:-सध्या मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत देशात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे व पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी अफवा जनतेमध्ये पसरत आहे. या अफवेमुळे नांदेड जिल्हा तसेच शहरामधील मधील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी केल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा प्रशासन स्पष्टपणे कळविते की पेट्रोल किंवा डिझेलचा … Read more

केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना पत्र 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन फाईलमध्ये आलेले नाव, अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार ज्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ आंदोलन करण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून याविरोधात देश पातळीवर आंदोलन … Read more

एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टीन फाईलमधील उल्लेखावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ २ मार्च २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ), मुंबई समोर भव्य निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वरून केली आहे.   काल शुक्रवारी (दि. २०) मुंबईत … Read more

शिवजयंती निमित्त महात्मा फुले यांची आठवण – शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य

ठाणे प्रतिनिधी : माया खिल्लारे आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचे कार्य समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या योगदानाची विशेष आठवण केली जात आहे. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना रयतेचे खरे राजे म्हणून गौरवले. त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य केवळ एका … Read more

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन दि. 16 फेब्रुवारी रोजी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतिदिन विविध ठिकाणी आदरपूर्वक पाळण्यात आला. भारतीय सिनेमाचा पाया रचणाऱ्या या महान द्रष्ट्या कलावंताच्या कार्याची यावेळी आठवण करून देण्यात आली. १९१३ साली प्रदर्शित झालेल्या राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय मूकपटाद्वारे त्यांनी देशात चित्रपटनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. अत्यंत … Read more

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकर यांचा ठाम पाठिंबा

दिल्ली येथे भंते संघरत्न व भंते विनाचार्य यांची बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट दिल्ली/महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आज नवी दिल्ली येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भेट घेतली. या वेळी भंते संघरत्न व भंते विनाचार्य (महाबोधी मुक्ती आंदोलन) उपस्थित होते. या बैठकीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या … Read more

३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या ३३ तासांच्या भीषण वाहतूक कोंडीवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ एका टँकर गळतीमुळे संपूर्ण एक्सप्रेसवे ३३ तास ठप्प होणे, हे आपल्या ‘विकसित’ प्रशासनाचे लक्षण आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला … Read more

अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन

  लातूर : जवाहर नवोदय विद्यालय, औसा येथील सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर पालकांनी तीव्र संशय व्यक्त केला असून, आता या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे. नेमकी घटना काय?   काही दिवसांपूर्वी विद्यालयाच्या परिसरात अनुष्काचा मृतदेह संशयास्पद स्थितीत … Read more

error: Content is protected !!