पेट्रोल/डिझेल तुटवडा व दरवाढीबाबत पसरत असलेल्या अफवांबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड, ४ मार्च:-सध्या मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत देशात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे व पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी अफवा जनतेमध्ये पसरत आहे. या अफवेमुळे नांदेड जिल्हा तसेच शहरामधील मधील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी केल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा प्रशासन स्पष्टपणे कळविते की पेट्रोल किंवा डिझेलचा … Read more

*२७ फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन — शब्दातून संस्कार, भाषेतून संस्कृती

पनवेल | प्रतिनिधी:- किशोर आदमाने मराठी भाषेचा सन्मान, अस्मिता आणि वैभव जपणारा २७ फेब्रुवारी — मराठी भाषा गौरव दिन आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जात आहे. मराठी साहित्याचे महान कवी, साहित्यिक व विचारवंत वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक … Read more

एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टीन फाईलमधील उल्लेखावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ २ मार्च २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ), मुंबई समोर भव्य निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वरून केली आहे.   काल शुक्रवारी (दि. २०) मुंबईत … Read more

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन दि. 16 फेब्रुवारी रोजी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतिदिन विविध ठिकाणी आदरपूर्वक पाळण्यात आला. भारतीय सिनेमाचा पाया रचणाऱ्या या महान द्रष्ट्या कलावंताच्या कार्याची यावेळी आठवण करून देण्यात आली. १९१३ साली प्रदर्शित झालेल्या राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय मूकपटाद्वारे त्यांनी देशात चित्रपटनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. अत्यंत … Read more

३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या ३३ तासांच्या भीषण वाहतूक कोंडीवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ एका टँकर गळतीमुळे संपूर्ण एक्सप्रेसवे ३३ तास ठप्प होणे, हे आपल्या ‘विकसित’ प्रशासनाचे लक्षण आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला … Read more

नारायणा पब्लिक स्कूल कळमनुरी यांनी RSS संघटनेचे धार्मिक प्रशिक्षण घेतल्या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी कळमनुरी यांच्या चौकशी मध्ये प्रथम दर्शनी कारवाई दोषी अहवाल जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे सादर…!

शहर कळमनुरी :-नरायणा पब्लिक स्कूल कळमनुरी यांनी RSS संघटनेचे धार्मिक प्रशिक्षण घेतल्या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी कळमनुरी यांच्या चौकशी मध्ये प्रथम दर्शनी कारवाई दोषी अहवाल जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे सादर…! नारायणा पब्लिक स्कूल कळमनुरी यांना RSS संघटनेचे धार्मिक प्रशिक्षण घेतल्यामुळे 02 दिवसात लेखी म्हणणे सादर करण्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी,हिंगोली यांच्याकडून नोटीस..! 07 दिवसात अंतिम कारवाई … Read more

अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन

  लातूर : जवाहर नवोदय विद्यालय, औसा येथील सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर पालकांनी तीव्र संशय व्यक्त केला असून, आता या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे. नेमकी घटना काय?   काही दिवसांपूर्वी विद्यालयाच्या परिसरात अनुष्काचा मृतदेह संशयास्पद स्थितीत … Read more

UGC नियम की मनुस्मृती? आंबेडकरांचे सर्वोच्च न्यायालयाला ५ प्रश्न!

मुंबई : देशात सध्या UGC कायद्यावरून वातावरण चांगलेच तापले असून, या कायद्याच्या अंमलबजावणीवरून समाजात दोन तट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये होणारा जातीय छळ आणि अत्याचाराला लगाम घालण्यासाठी हा कायदा आणला गेला असला, तरी या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.   भारतीय राज्यघटनेचे मूलभूत स्तंभ असलेले सामाजिक न्याय आणि समतेचे तत्त्व सर्वोच्च … Read more

“बाबासाहेबांच्या लेखणीतून जन्मलेला ‘मूकनायक’ : १०६ वर्षांचा संघर्षशील प्रवास”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या वेदना, दुःख आणि विद्रोह व्यक्त करण्यासाठी १९२० साली मराठी भाषेतील ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायकचा पहिला अंक प्रकाशित झाला. आज त्या ऐतिहासिक क्षणाला १०६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. मूकनायकच्या पहिल्या अंकातील ‘मनोगत’ हा अग्रलेख स्वतः बाबासाहेबांनी लिहिला होता आणि पुढील … Read more

जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख

परभणी: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडू एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये … Read more

error: Content is protected !!