चैत्र पौर्णिमा निमित्ताने डांबरी येथे धावती भेट

ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन जालना: तालुक्यातील डांबरी येथे दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी बारा गांव गट पौर्णिमेचे आयोजन भंते शांतीरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने धावती भेट दिली यावेळी गुमनकाका पारखे, दिनकर पाईकराव, अंबादास पटेकर योगेश उघडे, प्रदीप दवंडे, सदानंद दवंडे … Read more

३ एप्रिलचा काळा दिवस! रायगड किल्ला थरथरला—स्वराज्याचा सूर्य छत्रपती शिवाजी महाराज मावळला!

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  महाराष्ट्राच्या इतिहासात ३ एप्रिल हा दिवस अत्यंत वेदनादायी आणि भावनिक म्हणून ओळखला जातो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी इ.स. १६८० रोजी रायगड किल्ल्यावर अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण स्वराज्यावर शोककळा पसरली. रायगड हा किल्ला केवळ दगडांचा नव्हे, तर स्वराज्याच्या वैभवाचा आणि संघर्षाचा साक्षीदार होता. इ.स. १६७४ मध्ये याच … Read more

३ एप्रिलचा इतिहास: ‘बहिष्कृत भारत’ — अन्यायाविरुद्ध पेटलेला शब्दांचा ज्वालामुखी!

  ठाणे प्रतिनिधी : माया खिल्लारे   ३ एप्रिल हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा आणि क्रांतिकारी दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’ या निर्भीड वृत्तपत्राची सुरुवात केली. समाजातील अन्याय, विषमता आणि अस्पृश्यतेच्या अंधाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे वृत्तपत्र एक प्रभावी माध्यम ठरले.   त्या काळात बहिष्कृत समाजावर होणाऱ्या अत्याचारांची … Read more

नांदेडमध्ये गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेडमध्ये गॅस टंचाईवि 📍 नांदेड | प्रतिनिधी धम्मानंद कांबळे  आज वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना घरगुती गॅस, एलपीजी, सीएनजी आणि पेट्रोलच्या वाढत्या टंचाईबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी गॅसच्या काळाबाजारावर तात्काळ आळा घालण्याची आणि गैरमार्गाने घरगुती गॅस विक्री करणाऱ्या एजन्सी धारकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यात घरगुती … Read more

गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे वंचित बहुजन आघाडी चा राज्यव्यापी आंदोलन

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन !!!! वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद घेऊन देशभरातील गॅस सिलेंडर तुटवड्याचा विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी 6 एप्रिल 2026 रोजी “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलनाची” घोषणा करण्यात आली. देशभरात गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुजरा मोदीच्या देश विकण्याच्या आर्थिक नितीमुळे देशात गॅस … Read more

डोंबिवलीत तलवार आणि चाकूने हल्ला करणारे अटक नाही?

डोंबिवली प्रतिनिधी : डोंबिवली तलवार आणि चाकूने हल्ला करणारे अट्रॉसिटी गुन्हातील आरोपीना तात्काळ अटक करावी सह इतर मागणीसाठी एसीपी कार्यावरती मोर्चा काढण्यात आला. मोर्चा फुले नगर मधून निघाला सम्राट अशोक चौक मार्ग द्वारका हॉटेल समोर डोंबिवली (पश्चिम) येथे मोर्चा चे समारोह झाले. सहायक पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग)मा. सुहास हेमाडे सर यांनी बाकी आरोपीला अटक करण्याची … Read more

जालना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ महिलांचा मृत्यू, १०-१२ जखमी

जालना : (प्रतिनिधी ) जालना जिल्ह्यातील कडवांची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ ते ७ महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे, तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत.  मृत महिला या समृद्धी महामार्गाच्या कामावरून घरी परतत होत्या. कडवांची परिसरात समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला. काम संपवून घरी … Read more

*१ एप्रिल विशेष “द प्रॉब्लेम ऑफ रुपी” : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक अर्थचिंतनाची क्रांती*

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  भारताच्या आर्थिक इतिहासात १ एप्रिल हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भारताचे महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या *“The Problem of the Rupee”* या ग्रंथाची विशेष आठवण केली जाते.  ग्रंथाची पार्श्वभूमी “द प्रॉब्लेम ऑफ रुपी” हा ग्रंथ 1923 साली प्रकाशित झाला. त्या काळात … Read more

बारूळची वैचारिक व प्रबोधनात्मक तोफ काळाच्या पडद्याआड

बारूळ : येथील ज्येष्ठ शिवव्याख्याते, पुरोगामी विचारवंत आणि सामाजिक-धार्मिक कार्यातील अग्रणी व्यक्तिमत्त्व मधुकर निवृत्ती कदम (वय 54) यांचे दि. 31 मार्च 2026 रोजी दुर्दैवी अपघातात निधन झाले. नांदेड येथे शिव कुटुंब मेळावा कार्यक्रम आटोपून परत येत असताना माता रमाई चौक सिडको (ढवळे कॉर्नर )परिसरात टिप्पर (क्र. MH 26 CH 4386) वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच … Read more

प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली

प्रतिनिधी : प्रदीप जाधव आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ स्वर्गीय मुक्ताबाई दशरथ जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांचे निधन ३१ मार्च २०२५ रोजी झाले होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे व कष्टाळू वृत्तीमुळे त्यांनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले होते. स्व . मुक्ताबाई जाधव यांच्या पश्चात चार मुले व एक मुलगी … Read more

error: Content is protected !!